प्रश्न होता असे प्रकार होतात का तर होतात आणि दुसऱ्या च्या जीवाशी खेळ करणाऱ्या वर आता कायदेशीर कारवाई ही होते . कोकणात पोलीस ठाण्यात जाऊन माहिती काढू शकता . एका ओळखीच्या व्यक्तीने त्रास देणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई ही केली आहे . रिकाम डोकं शेतानाच घर असतं बोलतात ते उगाच नाही .
...
कोकणातली लोक साधी , भोळी ते फक्त गाण्यात . देव देवस्की जोरात सुरू असते काही गावात. काही गाव समृध्द झालीत म्हणजे सगळे शहरात काम करायला लागले मग दुसऱ्यावर भावकी वर जळायचा प्रश्न कुठे येतो किंवा जमिनीसाठी वाद घालायचा ते ही काही एकर असते !
...

0 comments:
Post a Comment