WAQF board नवीन बदल करणार आहे केंद्र सरकार.
ह्यावेळी ह्या जमीन कोणाच्या नावावर आहे कागदपत्रे आहेत का याची दखल घेतली जाईल !
ज्या भाजपा नेत्यांनी Kiren Rijiju यांनी बिल सादर केलं तर ही लोक ते मुस्लिम नाही बोलत होते त्यांचा जात धर्म काढत होते.
स्वतः विपक्ष चे लोकं बिल च्या विरोधात बोलणारे मुस्लिम नव्हते हे बरं चालतं !
*****
जे जे मोदी नि असं काम करायला असं नको म्हणून फुकटच ज्ञान पाजळत असतात त्यांना खांग्रेस ने बनवणारा कायदा तरी माहिती होता का उठसुठ कोणाचीही संपत्ती waqf board ची आहे म्हणून घोषित करणारा !
मुकेश अंबानी , जिंदल , हिंदू ची मंदिर , डोंगर , सरकारी जमिनी ,ताजमहाल कागद पत्रे नाहीत आणि आमची जमीन बोलून मोकळे झालेत!
*****
आज लोकसभेत हे कानून पुन्हा आणलं बदलावं करायला मोदी सरकार ने... खांग्रेस ने सुप्रीम कोर्टा पेक्षा जास्त अधिकार दिले आहे. उठसुठ अहिंदू च्या जमिनीवर सुद्धा हक्क दाखवत होते. त्या हिंदू ला किंवा कोणी सामजिक कार्यकर्ता असो मुस्लिम त्याला ही नोटीस न देता हि waqf property बोलली काही कायद पत्र नाही आहे जमिन waqf च्या नावावर illegally करत होते ..
त्याला आता आळा बसणार!
*****
हिंदूच कातडं घालणाऱ्या हिंदू विरोधी राजकीय नेत्यांना ओळखायला शिकणं हे पहिले मतदान करण्यापूर्वीची कृती असावी! कोणाला मतदान करायचं ह्यापेक्षा कोणाला नाही करायची हे ही माहिती असायलाच हवं की!
#vidyamsblog
***

0 comments:
Post a Comment