जनावरांना एकदा भूक लागली खाल्लं की त्यांचं काम झालं मग तिथे इतर प्राणी आरामात वावरत असतात आजूबाजूला.
पण माणसाचं तसं नाही , त्याला मन नावाची गोष्ट दिली आहे देहा बरोबर. मनाची भूक कधीच क्षमत नसते.
ह्यावेळी ची अति शिक्षण आणि सोबत अति गरजा अति body consciousness असं जगणं झालं आहे.
ज्या दिवशी माणूस वर्तमानात जगायला शिकतो तेव्हा खरा जगणं जगतो नाहीतर न मिळणाऱ्या गोष्टी चा हट्ट काही सुटत नाही. अजून पाहिजे अजून पाहिजे सुरूच असतं. Perfect life असं काहीच नसतं.
मागे श्रीमंत घरातल्या मुलाचं लग्न झालं थाटामाटात पण मुलगा वजनाने जास्त आहे त्याला कसला आजार आहे म्हणून इतके पैसे असून सुद्धा तो मुला साठी काही करू शकत नाही हे माहिती झालं समजलं तेव्हाही सुखात
डोळे पाणावलेले होते की! मन शांत समाधानी केलं की सुख लाभत. ज्याने त्याने आपला मार्ग मात्र शोधावा.
एक youtube वर बातमी ऐकली.
एक चांगल शिक्षण घेऊन नोकरी करणारी स्त्री obesity झाली चुकीच oparation झालं google वर माहिती काढून नको त्या डॉ कडे गेले आणि कायमची आजारी पडली .
वजन वाढल, गोर असायला हवं , अमुक गोष्ट हवी ..सगळं अट्टहास नुसता.
नुसतं शिकून शहाणपण येत नाही हेच खरं!
स्वतःला आहे तसं स्वतः च स्वीकारलं नाही, वर्तमान स्वीकारलं नाही तर इतर कशाला स्वीकारतील.
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment