समस्या समाधान

जगातले खूप सारे प्रश्न संवाद न केल्यामुळे किंवा मैत्री भाव नसल्यामुळे सुटतं नाहीत। दुसऱ्याला वाईट वाटेल म्हणून संवाद करणं टाळणं योग्य नाही..मार्ग काढायची जबाबदारी दोघांची असते की ..! मग कोणतं ही नातं असो!
#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .