निरोप

टाळी एका हाताने वाजत नाही .. ! जर पुढे जमत नसेल मैत्री टिकवणं किंवा कोणी अति करत असेल तर सरळ सांगून मोकळं व्हावं ना! संवाद न करता समोरच्याला काय कळणार दुसऱ्या ला माझं हे वागणं खटकलं किंवा आता खटकतंय ! निरोप देताना सुद्धा सांगून द्यावा !

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .