आठवणींच्या देशात
मी मनाला कधी पाठवत नाही
जातांना ते खूष असतं
येतांना त्याला येववत नाही
~ चंद्रशेखर गोखले भूतकाळात रमणे ठीक नसतं मनाचा नुसता छळ तो.. डायरी लपवून ठेवायला हवी !
....
माणसांची ये जा सुरूच संपर्कात नसणाऱ्यांना फक्त जिथे असाल तिथे सुखात रहा इतकीच प्रार्थना करणं आपल्या हातात असतं की !

0 comments:
Post a Comment