वळण

प्रश्नांची उत्तरं शोधणं आपल्या हातात असतं.वेळे आधी तर ती कधीच मिळतं नसतात.नाहीतर वेगळं वळण नाही का मिळालं असतं आयुष्याला
*******
योग असावा लागतो प्रत्येक गोष्टी साठी ..... वेळे आधी ना वेळे नंतर... इथे प्रत्येक गोष्टी ची वेळच यावी लागते .....! एक जरी पान कसं बदलेल पूर्ण कथानक बदलते कि माणूस नावाच्या पुस्तकाची ... !

#विद्या

*******

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .