कोकणात तर एक वर्षा आधी पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली ।
कागदी पिशव्या वापरतात आता । शहरं सुधारोत ।
गावं नेहमीच स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण करण्यात पुढे च असतात।
केरळ मध्ये तर स्वतः चा कचरा स्वतः जाळतात ऐकलंय ।
#vidyams
कागदी पिशव्या वापरतात आता । शहरं सुधारोत ।
गावं नेहमीच स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण करण्यात पुढे च असतात।
केरळ मध्ये तर स्वतः चा कचरा स्वतः जाळतात ऐकलंय ।
#vidyams

0 comments:
Post a Comment