अन्याया विरुद्ध लढणं हाच खरा धर्म मुस्लिम महिला स्वतः च्या हक्कासाठी न्यायासाठी लढत राहिल्या तर नक्कीच एक देश एक कानून होईल भविष्यात भारतात । कौतुक वाटत हया महिलांचं । तरी आपल्या इथे कायदे होतात नव नवीन पण अंमलबजावणी काही होत नाही व्यवस्थित ।आजही भ्रूणहत्या होतात आणि हुंडा पद्धती सूरु आहे मोकाटपणे ।
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment