माणसांची भूक मनाची असते प्राण्यांची अन्नाची भूक . पोट भरलं की ते निवांत असतात. मग इतर प्राणीही मुक्तपणे वावरतात.
मागे एक painter आलेले सांगत होते एका महाराष्ट्रातल्या नेत्याकडे दहा घर बंगले आहेत आणि इमारत ही विकत घेतली आहे म्हणे . तिचं पण काम सुरू. माणसां पेक्षा पाळीव प्राण्यांवर जास्त खर्च करतात ही लोक. काम करायला माणूस आला घरी तर पाणी सुद्धा विचारत नाहीत.
#vidyamslife

0 comments:
Post a Comment