जेवढं मोठं पद तेव्हढी मोठी जबाबदारी ही येते !
राजकीय नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ५०% हळूहळू आरक्षण करून टाकलं !
मराठा समाजाला एक तर आरक्षण हवं आहे त्यातही जे श्रीमंत आहेत ते काही आरक्षणाचा लाभ घेणार नाही स्वतः हुन !
दुसरं आरक्षण सगळं रद्द करावं !
आर्थिक स्थिती चांगली नसेल त्याच्यासाठी उपक्रम राबवावे की सरकार ने !
तसही फक्त दहा वर्षांसाठी डॉ बाबासाहेब यांनी आरक्षण काढलं होत त्याच राजकारण करून इतक्या वर्ष सुरू ठेवल!
समानता फक्त संविधानात असते कधी जातीवर कधी minority commission च्या नावाने धर्म पंथ च्या आधारावर आरक्षण देणं सुरु आहे !

0 comments:
Post a Comment