हत्या

जे  राजकीय पक्ष गोध्रा हत्याकांड वर राजकारण करतात !

नथुराम गोडसे ला गांधी  हत्या केली म्हणून फाशी देतात ! 

शीख हत्या करतात !

आणि महाराष्ट्रात गांधी हत्या नंतर  हिंदू चित्पावन ब्राह्मणांची हत्या करतात!

स्वा सावरकर यांच्या लहान भावाची ,  स्वातंत्र्या साठी  लढणाऱ्या भावाची हत्या करतात ! 

जम्मू आणि काश्मीर मध्ये हिंदू genocide , बंगाल मध्ये हिंदू  genocide

यावर मात्र मूग गिळून गप्प असतात ! 😡😡

लाल बहादूर शास्त्री हत्या झाली तर काही न्याय नाही !


गो हत्या विरुद्ध कायद्याची मागणी करणाऱ्या संतांची हत्या केली इंदिरा ने !


ही च लोक rss ,स्वा सावरकर यांची बदनामी करतात !


न्यायव्यवस्था काय फक्त गांधी ची हत्या करणाऱ्याला फाशी देण्यासाठी !

ज्यात जास्त हात तर त्या काळात ल्या सरकारचा आहे ज्यांनी गांधीला सुरक्षा दिली नाही!


फाळणीनंतर हिंदू मुस्लिम दंगा झाला, refugee म्हणून आलेल्या पंजाबी स्त्रियांवर अत्याचार झाला होता !

न्याय कधी मिळणार ??


बाकीच्या हिंदुस्थानातील जनतेला कधी न्याय मिळणार ??


न्याय फक्त गांधीला का ??


😡😡


इतिहास @ https://youtu.be/gIEVvasVhHs


#विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .