संवाद विसंवाद

जेव्हा ST ने फक्त गावी प्रवास व्हायचा . तार ने पत्र व्यवहार व्हायचा .
Std call ने फोन वर संवाद व्हायचा .
तेव्हा भावनेला ,माणसांना किमंत होती. 
नाहीतर social media च्या काळात  taken for granted घेतलं जातं.
Whatsapp सारखं मोफत साधन नाही ज्यांना संपर्कात राहायचं आहे त्यांच्यात संवाद होतात. 
काही महाभाग reply संपर्कात असूनही reply देत नसतात .
आज काल ची लोक तर छोट्या छोट्या वाद , किंवा विसंवाद लक्षात ठेवतात. नंतर वागणं बदललं की समोरच्या ला ही कळतो की बदल ! 

मोफत ला किमंत नसते !

शेवटी अति परिचया अवज्ञा ! 

म्हण  आहेच की !

 © #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .