मैत्री

मला वाटतं दोन स्वभाव असतात समाजात वावरणारा एक आणि स्वतः च्या विश्वात जगणारा । हा  दुसरा स्वभाव जवळच्या व्यक्तींना माहीत असेल । जर कोणी व्यक्त होण्या सारखी एखादी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला माहिती असावा की । मानसिक तणाव कोणत्याही वयात येऊ शकतो । एक तर आपलं माणूस असावं । पैसा प्रसिध्दी सगळं दुय्यम ठरतं अश्या वेळी । एकतर स्वतः मध्ये सारासार विचार करण्याची बुद्धी हवी किंवा एक मैत्री तरी हवीच खऱ्या आयुष्यात । #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .