धर्माचं शिक्षण

आपल्या  देशात धर्माचं शिक्षण दिले जात नाही.
म्हणून माणुस असंवेदनशील झाला आहे. स्व विकास गरजेचा आहे. Self development हवी . दोन व्यक्तींना संवाद कसा करावा स्वतः सोबत इतरांसोबत कसं वागावं हे शिक्षण दिले जात नाही .  माणूस घडवला जाणं जास्त गरजेचं आहे . नंतर व्यावहारिक शिक्षण देणे गरजेचं आहे.
धर्म सोबत शास्त्र आणि शस्त्र दोन्ही शिक्षण गरजेचं आहे. मन शांत करणं आणि स्वतःचा आणि समाजाचा , देशाचा विकास करणे महत्त्वाचे आहे.त्यासाठी गुरुकुल काढणं गरजेचं आहे. शिक्षणाचा बाजार नाही तर समूह म्हणून एकमेकांना ज्ञान देणे महत्त्वाचे आहे.

#vidyamsblog

25.1.2025

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .