बदलतं जग

काल बाजूच्या इमारतीतले पांडुरंग शास्त्री आठवले यांचे स्वाध्यायी घरी आलेले . नवीन उपक्रम होता त्यांचा भगवद्गीता बद्दल माहिती देणे ..निस्वार्थी पणे ओळखीच्या लोकांना भेटणे. नाहीतर आज काल कोणी कोणाकडे कामाशिवाय जात नाही. आधी सारखं काहीच राहिलं नाही.आवडीने माणसं  भेटायची बोलायची. काय काम आहे असं कोणी बोलायचं नाही..निव्वळ गप्पागोष्टी असायच्या. इमारतीत नाहीतर सगळ्यांची दार बंद कोण आहे कोण गेलं ते सुद्धा कळत नाही.
#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .