काश्मीर मध्ये दगड फेक करणाऱ्या मुलांना काही कामधंदे मिळत नाहीत.. मागे बातम्या मध्ये दाखवलं होतं .. त्यांचे नेते देशद्रोही काम करतात आणि पैसा पाकिस्तान पुरवत .. भयंकर आहे स्थिती ! एकच उपाय तो काश्मीर ला भारतात सामील करणं पूर्णपणे कलम काढून फक्त राष्ट्पती ची सही आणि राजकीय इच्छा शक्ती ची गरज आहे !
कश्मीर
Labels:
Vidya M S
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment