कश्मीर

काश्मीर मध्ये दगड फेक करणाऱ्या मुलांना काही कामधंदे मिळत नाहीत.. मागे बातम्या मध्ये दाखवलं होतं .. त्यांचे नेते देशद्रोही काम करतात आणि पैसा पाकिस्तान पुरवत .. भयंकर आहे स्थिती ! एकच उपाय तो काश्मीर ला भारतात सामील करणं पूर्णपणे कलम काढून फक्त राष्ट्पती ची सही आणि राजकीय इच्छा शक्ती ची गरज आहे !

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .