बालपण

असंवेदनशील झालाय समाज ..  :(पालक तर शाळा सुरू व्हायच्या आधीच गाणं ,नृत्य कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात शिकायला पाठवतात .. इतकी कसली घाई असते ... ह्या video मध्ये जिने गाणं गायलंय त्याच भागात ती  कार्यक्रमातून बाहेर गेली .. उगाच सांगतात ते colors marathi वाले  projection  शिक वैगरे ..तिचा आवाज बरोबर वाटतंच नव्हता गाणं गाताना.. #v

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .