गझल

असे गजल लिहिणार्यांनी व्याकरणाचे तीन तेरा वाजवले तर रसिकांनी मात्रा मोजत बसायच्या का  म्हणून  गजलच्या थोडा फार अभ्यास असल्याशिवाय वाचकांनी  गजल वाचू नये असं वाटतं ... गजल कशी लिहू नये यावर  थोड्या काळाने पुस्तक प्रकाशित झालं तर नवल वाटणार नाही  ..

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .