Waves OTT आलं आहे. भारत सरकारचा नवीन उपक्रम सुरू झाला आहे. Content creation साठी सुद्धा school college courses सगळ्या भारतीय भाषेत करण्यासाठी शिकण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. काही मराठी चित्रपट सुद्धा आता दिसतात Waves platform वर !
...
भाषा संवाद आणि व्यवहारात वापरली तर टिकते. बोलीभाषा एक उदाहरण व्याकरण नसताना सुद्धा फक्त संवाद होतो गावात म्हणून टिकुन राहिली आहे. मराठी भाषा बद्दल बोलायचं तर मराठी साहित्य संमेलन मध्ये ५०० च्या वर कवी येतात कविता सादर करायला लेखकांची संख्या वेगळी. मराठी राज्यभाषा आहे म्हणून मराठी ,अमराठी असो सगळ्यांना शिक्षण घेणे महाराष्ट्रात अनिवार्य आहे. काही अमराठी लहान मूल शाळेत जाणारी सुद्धा मराठी बोलायला शिकली आहेत भले हिंदी माध्यमातून शिकत असली तरी.
#vidyamslife

0 comments:
Post a Comment