लेखकाला मान देणे योग्य पण कोणी लेखक स्वतः च्या आयुष्यात घडणाऱ्या अनुभवावरून लेखन करतो कोणी लेखकाला घडवू शकत नाही! लेखक मात्र स्वतः इतरांची काम किंवा समाजात वावरून गोष्टी शोधून लेखन विषय निवडू शकतो ! दशावतार , हापुस चित्रपट लेखन विषय कोकणातल्या माणसाच्या लोकांसोबत संवाद केल्यावर कळला!
मनोरंजन म्हणून सैराट हिट झाला आहे की! प्रबोधन चित्रपट हवाच असं कोणा प्रेक्षकांना वाटत नाही. उत्तर चित्रपट , well done आई , अशी ही जमवा जमवी उत्तम चित्रपट आहेत पण प्रसिध्दी जास्त झाली नाही.
#vidyamslife

0 comments:
Post a Comment