राजकारण

कोणतंही सरकार किंवा निवडणूक बहुमता वर जिंकली जाते . ज्याला जास्त बहुमत तो सत्तेत असतो.  बीजेपी ला  बहुमत मिळालं म्हणून सत्तेत आहे त्यासाठी सर्व मताची गरज नसते.🤣 ज्यांनी मत दिली नाही राजकारण माहिती नाही ते खऱ्या आयुष्यात राजकिय नेत्यांकडे न जाता सरकार ला दोष देत बसतात. social media वर पोस्ट करून समजाची प्रश्न सुटत नसतात!  फक्त like comments चा पाऊस पडतो इतकंच! 😃

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .