राजकारण
कोणतंही सरकार किंवा निवडणूक बहुमता वर जिंकली जाते . ज्याला जास्त बहुमत तो सत्तेत असतो. बीजेपी ला बहुमत मिळालं म्हणून सत्तेत आहे त्यासाठी सर्व मताची गरज नसते.🤣 ज्यांनी मत दिली नाही राजकारण माहिती नाही ते खऱ्या आयुष्यात राजकिय नेत्यांकडे न जाता सरकार ला दोष देत बसतात. social media वर पोस्ट करून समजाची प्रश्न सुटत नसतात! फक्त like comments चा पाऊस पडतो इतकंच! 😃
Labels:
राजकारण
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment