शेतकरी

भारत कृषिप्रधान देश आहे. अमेरिकेत राहून शंभर एकर शेत जमीन घेऊन organic च्या नावाने स्वतः चा brand बनवणारे शेतकरी नसतात व्यवसायिक असतात. नफा एकच उद्देश असतो.
आपल्या इथे सरकार च्या कृषी केंद्रातून कोणतं खत वापरायचं कोणत्या मातीत कोणतं पीक लावायचं इथपासून सगळ्या गोष्टी च मार्गदर्शन केलं जात. नंतर येणारा शेतमाल organic असतो. त्यासाठी वेगळं branding करायची कधी गरज भासत नाही.

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .