राजकारण आणि आरक्षण

गरजू हिंदू च्या जाती वर आरक्षणा वर हिंदू विरोध करणारे कधी मुस्लिम समाज ज्या ज्या राज्यात बहुसंख्य असूनही minority commission , sachhar commission , waqf board च्या नावाने पैसे खातोय त्या विरुद्ध एकदाही बोलत नाही.

गरजवंत मराठा समाजातील लोकांना आरक्षण हवं आहे किंवा जातीवरून आरक्षण हटवा ही मागणी ही करण्यात आली. 

सुरवातीला १० किंवा ११ वर्ष आरक्षण द्यायला सुचवलं होत तरी ७० वर्ष झाली तरी जाती वरून आरक्षण काही थांबवत नाही कोणतं सरकार. 

मार्क असून सुद्धा योग्य शिक्षण मिळत नसणाऱ्या व्यक्ती वर अन्याय वाटत नाही हेच नवल. ज्यांना आरक्षण मिळालं ती लोकं समृद्ध झाली तरी अजून आरक्षण काही रद्द झालं नाही.

आर्थिक आधारावर तरी सुरू करायला काय हरकत आहे आता.

आरक्षणाचा  पैसा काय नेत्यां च्या खिशातून येत नसतो. कर भरणाऱ्या जनतेकडून येतो.

हक्क आणि अधिकार ज्याला हवेत तो मिळवणारच आणि लढावं लागलं तर लढणार. 

ह्यालाच लोकशाही म्हणतात !

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .