काही कोणी बोललं तरी हिंदी भारत देशाची भाषा झाली आहे. मोदी सुध्दा प्रसार करतात परदेशात असताना.bollywood ची भाषा ही हिंदी.
स्वा सावरकरांनी देशासाठी एक भाषा हवी म्हणून हिंदी ची निवड केली. देशाला भाषे वरुन तोडू नका हे ही सुचवलं होत. पण सत्ता तर काँग्रेस कडे होती.

0 comments:
Post a Comment