आयुष्यात काही घटना घडतात आणि आयुष्याचे दोन भाग करून जातात. प्रत्येक जागेची पण आठवण असते.
जागा आपण राहतो ती ठिकाण असतात किंवा सतत आपल्या माणसांसोबत फिरण्याची ठिकाण कधी गाव कधी घर!
त्या त्या जागेवर गेलो की भूतकाळाच्या आठवणी ताज्या करतात. सुख ही आठवते आणि दुःख ही !
गेलेल्या क्षणाच्या चांगल्या स्मृती आणि आयुष्यात आता असलेल्या ची सोबत तर नसलेल्या व्यक्ती च्या स्मृती !
© विद्या
८.७.२०२३
#vidyamslife

0 comments:
Post a Comment