मैत्री

मैत्री
जी आपल्याला आहे तसं स्वीकारते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या चढ उतारात सोबत राहते. आपलं वागणे ही कणभर बदलत नाही. ती खरी मैत्री.अशी मैत्री सहवास लाभला नाही ;  दूर राहत असली तरी मनाने मात्र कायम जवळच असते.

विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .