मानसिक आरोग्य

आपल्या इथे मानसिक आरोग्य बिघडलं की counsellor कडे जावं इथपासून सुरुवात आहे! मित्र मंडळी कशासाठी असतात मग ? संवाद साधता यायला हवा नाही तर  समोरच्या ला बोलत करावं लागतं हे ही आजूबाच्या लोकांना कुटुंबाला कळायला हवं! जागरुक नाही समाज ना शिक्षण दिलं जातं! :(

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .