राजकारण


उत्तमच कामगिरी केली म्हणून तर भाजपा ला अधिक जागा मिळाल्या ! ☺️ सत्ता काय आज आहे उद्या नाही जनतेचा विश्वास महत्त्वाचा ! जनादेशाचा आदर न करणारे आहेतच की राजकारणात !सत्तेची पोळी भाजण्यात मग्न !

एवढीच हिंमत आहे तर स्व बळावर गैर भाजपा सरकार चालवणार्यांनी निवडणुकांना सामोरं जावं! कळेलच कोणाला कोणाची मत मिळाली आहेत ते! युती करून चूक केली बीजेपी ने!

~ विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .