मोक्ष

इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून लोकं आत्महत्या करतात!म्हणजे इच्छा पूर्ण करायला त्यांना पुन्हा जन्म घ्यावाच लागणार! मग मोक्ष कसा मिळणार अश्यांना ?  जोपर्यंत इच्छा संपत नाहीत तो पर्यंत मोक्ष नाही!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .