भूतकाळातल्या कटू आठवणी
मनात गुंता करत असतील तेव्हा
वर्तमानात जगायला शिकावं मनमोकळं..
नवीन क्षण जगावे..नव्या आठवणी गोंजाराव्या.. पुढे सरकत जावे ..छंद जोपासावे..संवाद साधावे.. कधी सगळं कठीण वाटणार जगणं सुद्धा सोपं व्हावं .. मन गुंतवावं आजच्या क्षणात.. विस्मरण सुद्धा एक शक्ती असते याची जाणीव व्हावी .. ! #vidya
आठवणी
Labels:
vidyamslife,
आठवणी
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment