प्रारब्ध

प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं असतं! उगाच दुसऱ्याच्या आयुष्यात सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्ट घडली म्हणून आपल्याही आयुष्यात तसं होईल यावर आयुष्य घडत नसतं! प्रत्येकाच्या आयुष्यात नवं नवे रंग , नव्या दिशा, वेगळी वेगळी वळणं असतात कधी चढ कधी उतार ही असतो !प्रत्येकाचं अस्तित्व भिन्न हेच वेगळेपण असतं !

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .