बाहेरच्या देशात tap water च पाणी पितात लोक .आपल्या इथे ह्या विदेशी कंपण्यानी पाणी विकायचा धंदा सुरू केलाय । आज काल तर काही जण घरी काम करायला आलेल्या माणसाला सुद्धा पाणी देण्याची तसदी घेत नाही भले तो कष्ट करणारा गवंडी असो । माणुसकी च हरवली म्हणायची ।अतिथी देवो भव इतिहास जमा होईल भविष्यात ।
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment