पाणी

बाहेरच्या देशात tap water च पाणी पितात लोक .आपल्या  इथे ह्या विदेशी कंपण्यानी पाणी विकायचा धंदा सुरू केलाय । आज काल तर काही जण घरी काम करायला  आलेल्या माणसाला सुद्धा पाणी देण्याची तसदी घेत नाही भले तो कष्ट करणारा गवंडी असो ।  माणुसकी च  हरवली म्हणायची ।अतिथी  देवो  भव  इतिहास जमा होईल भविष्यात ।

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .