एकांत म्हणजे सुख


एकांत वाढतो.

एकटेपणा कधी कमी होतो. जेव्हा माणूस स्वतः वर प्रेम करतो. स्वार्थी होतो . स्वतः साठी विचार करतो. काय कर्म करावं आयुष्यात ते स्वतःच ठरवतो. आपल्या आवडी निवडी जाणतो.
आयुष्य मजेत जगतो. स्वतःच्या आनंदाच कारण मी स्वतः च आहे ह्यावर विश्वास ठेवतो.
दुःख असेल तर ते दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यामुळे असते. याची जाणीव ठेवून आयुष्य जगतो. त्याला एकांत अनुभवता येतो. तो खरा आयुष्य जगतो. 

Vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .